मन-अरण्यात
एकाकी बेभान
सुटलेला
मनश्व
चौखूर दिशाच
जेथे अदृष्य...
शोधतोय एकच
प्रकाशबिंदू
समतेचा...
कोठाय तो?
एकाकी बेभान
सुटलेला
मनश्व
चौखूर दिशाच
जेथे अदृष्य...
शोधतोय एकच
प्रकाशबिंदू
समतेचा...
कोठाय तो?
आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी...
No comments:
Post a Comment